करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेतुन राज्यातील सर्व रेग्युलर कर्ज भरणा करणाऱ्या शेतकर्यांना प्रत्येकी, ५००००/- रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा झाली.. त्यानुसार दिवाळीपूर्वी काही शेतकरी बांधवाना त्याचा लाभ मिळाता आहे, परंतु उर्वरीत शेतकर्यांना लाभ कधी मिळणार?.. छत्रपति सन्मान योजनेतुनही काही शेतकरी वंचित राहीले होते, याबाबत औरंगबाद खंडपिठाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय दिलेला असुन, या योजनेतुन वंचित राहीलेल्या शेतकयांना तातडीने लाभ देण्याचे निर्देश दिलेले आहेत.. शिंदे- फडणविस सरकारनेही रेग्युलर कर्ज भरणा करणारे शेतकऱ्यासाठी प्रत्येकी५००००/- रुपये देण्याची घोषणा केली यापैकी प्राथमिक काही शेतकर्यांची यादी आली व पैसेही मिळाले परंतु अद्यापही अनेक शेतकरी या योजने पासुन वंचित आहेत, तरी त्यांना कधी लाभ देणार ?.. यापासुन एकही रेग्युलर शेतकरी वंचित राहु नये.. सदरची यादी तातडीने प्रसिध्द करुन सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ द्यावा अशी मागणी अॅड. अजितराव विघ्ने यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…