करमाळा प्रतिनिधी. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा वाटचाल प्लस कडे सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे . 16 जूनला धरणाची पाणीपातळी वजा 23 टक्याच्या पुढे गेली होती पण चांगली सुरुवात केलेल्या पावसाने धरण प्लसमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.
उजनी धरणावर सोलापूरसह पुणे, नगर जिल्ह्यातील शेतकरी अवलंबून आहेत धरण केव्हा शंभर टक्के भरते याकडे या तिन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्याचे लक्ष लागलेले असते धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पाण्यात वाढ होऊ लागली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे अद्यापही भरली नसल्याने त्यामुळे या धरणातील पाणी उजनीमध्ये येण्यास अद्यापही वेळ लागणार आहे. पाणीपातळी मायनस म्हणुन प्लसमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणात येणारा पाण्याचा वेग कमी झाला असला तरी उजनी धरण प्लसमध्ये येत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…
करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार…
करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या…
करमाळा प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र…