केत्तूर ( अभय माने ) : नुकताच पुन्हा एकदा सोलापूर व पुणे जिल्ह्यात जोडणारा ब्रिटिशकालीन डिकसळ पुल जड वाहतुकीसाठी बॅरिकेट लावून बंद केला हि चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल त्यामुळे पुलाचा धोका टळेल.परंतु करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील जवळपास 30 ते 40 गावातील शेतकर्यांचा ऊस पुणे जिल्ह्यातील कारखान्याला गाळपासाठी जात आहे.डिकसळ पुल बंद केला परंतु पर्यायी मार्ग कुठे आहे. रामवाडी येथील रेल्वे भुयारी मार्गाचे काम अर्धवट असुन त्याखाली पुर्ण चिखल आहे.त्यामुळे तीन ट्र्क्टर लावुन सुधा ऊस काढता येत नाही. यामुळे शेतकर्यांच्या ऊसाची नासाडी होत आहे तर ऊस वाहतुकदारांची पुरती दमछाक होत आहे.प्रशासनाला ऊस वाहतुकीचा प्रश्न योग्यरितीने हाताळावा लागेल.नाहीतर ऊसतोडणी बंद झाली तर शेतकर्यांच्या ऊसाला वाली कोण? हा प्रश्न आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…