महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्यामुळेच हे संचालक पद कायम राहिले असल्याचे सांगितले जात आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विकण्यासाठी येणाऱ्या व माल घेऊन येणाऱ्या वाहनांची प्रवेश फी माफ करण्यासारखे इतर अनेक महत्त्वपूर्ण व शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय बागल यांच्या नेतृत्वात बाजार समितीमध्ये घेण्यात आले होते. पुढील काळामध्ये बागल गटाची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची कामे करण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, असे बागल गटाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
करमाळा : प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा यंदा अक्षय…
करमाळा (प्रतिनिधी) : “जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा” या उदात्त विचाराने आयुष्यभर गोरगरीब जनतेची निस्वार्थ…
करमाळा : प्रतिनिधी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा पत्रकार श्री. नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त…
करमाळा (प्रतिनिधी): सुमारे पंचवीस वर्षांपासून बंद असलेली रेशन कार्ड वाटपाची मोहीम पुन्हा सुरू करावी,…
करमाळा प्रतिनिधी पॅकेजिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या BOBST India Private Limited या बहुराष्ट्रीय कंपनीने…
करमाळा प्रतिनिधी पॅकेजिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या BOBST India Private Limited या बहुराष्ट्रीय कंपनीने…