महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्यामुळेच हे संचालक पद कायम राहिले असल्याचे सांगितले जात आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विकण्यासाठी येणाऱ्या व माल घेऊन येणाऱ्या वाहनांची प्रवेश फी माफ करण्यासारखे इतर अनेक महत्त्वपूर्ण व शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय बागल यांच्या नेतृत्वात बाजार समितीमध्ये घेण्यात आले होते. पुढील काळामध्ये बागल गटाची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची कामे करण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, असे बागल गटाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…