पुणे,दि.२१- ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स आणि स्वानंद महिला संस्थेच्यावतीने दिला जाणारा कवीवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ज्येष्ठ संपादक राजा माने यांना काल चिंचवड येथे झालेल्या विशेष सोहळ्यात संत साहित्याचे अभ्यासक व माजी आमदार उल्हासदादा पवार व आ.उषाताई खापरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माने यांच्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” या पुस्तकाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
चैतन्य सभागृहात पार पडलेल्या जैन कॉन्फरन्सचे देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा.सुरेखा कटारिया, डॉ.सुनिता बोरा, कल्पना कर्नावट, सविता सवणे, साहित्यिक पुरोषोत्तम सदाफुले, अविनाश मोदी, डॉ.रुचिरा मोदी, मनोहरलाल लोढा, ललित कटारिया आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…
करमाळा प्रतिनिधी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…